इरफान खान या चतुरस्त्र अभिनेत्यालाभावपूर्ण आदरांजली!

शब्द अपुरे आहेत ह्याच्या अभिनयाबद्दल ह्याचा हा मनाला भावून गेलेला डायलॉग 👌👌👌👌
तो खूप कष्ट करत होता,
आपलं अभिनयाचं कसब पणाला लावत होता!!
प्रामाणिक कामाचं चीजही होत होतं!
यशाच्या लख्ख प्रकाशात उजळूनही निघत होता!!
प्रेक्षकांच्या नजरेत तो आवडीचा बनला होता!!

अचानक एके दिवशी एकदम ढग दाटून आले!!
आणि वेदानांचं काहूर माजलं!
सगळं सगळं अनाकलनीय घडू लागलं!!
चित्रपटाचा कॅनव्हास सुना सुना झाला!

रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा इरफान खान आज काळाच्या पडद्याआड गेला!

या चतुरस्त्र अभिनेत्याला भावपूर्ण आदरांजली!@s.p.supriyapadilkar….✍

जागतिक मराठी भाषा…..!!!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी..
“जागतिक मराठी भाषा”

दिनाच्या सर्व मराठीप्रेमीना हार्दिक शुभेच्छा….

@s.p.supriyapadilkar

     गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

*तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा*….

          *गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना*

                     *॥गणपती बाप्पा मोरया॥* 

        Happy Ganesh festival you & your all family person’  …. 

     ~ सुप्रिया पडिलकर .~

  ||  ओढ लेखिची ||

       लाडके एकदा येशील का,

लहान होऊन माझ्या अंगनात खेळशील का

   माझ्या दारपुढे रांगोली काढशील का…!


       लाडके एकदा येशील का ,

    आजीच्या गोष्टी ऐकशील का 

      दादा चा मार खाशील का 

     आई ला खुश करशील का…!


       लाडके  एकदा येशील का ,

       ह ट्ट कोनताही करशिल का 

येऊन मला बाबा असा आवाज देशील का 

पिंज-यातिल पोपटाशी बोलशील का…!

       ~ सुप्रिया पडिलकर .~

 …..मैत्रीला निरोप….

शाळा कॉलेजचे सहजीवन संपते आणि निरोप देण्या-घेण्याची वेळ येते तेंव्हा मनाची घालमेल होते. जुन्या त्या आठवणींनी सुचलेल्या काही ओळी… मैत्रीला निरोप…!!!!

मैत्रीचं ते अनोखे जग 
असे मोडवत नव्हते.

भूतकाळाला वर्तमानापासून 

काही केल्या तोडवत नव्हते.

जगलेले ते सारे सुंदर क्षण
दूर जावु लागले होते. 

नियतीचे हे विलक्षण खेळ 

क्रूर वाटु लागले होते.

मनाचे रोखलेले सारे बांध 
तेंव्हा फुटले होते. 

थकलेल्या पापण्यांना सारून 

अश्रु माझे ढळले होते.

एवढ्या दिवसांची सोबत 
अर्ध्यावर सुटली होती. 

मैत्री राहिली फक्त नावाला 

साथ मात्र तुटली होती.      

     

                                  

……मानसात देव पाहिला …..

का अ  शी  वे ळ आली 
खूप त्रास होतोय य़ा जगन्याचा 

डोळयांसमोर पूर्ण ते द्रूश्य 

नाही पहावत …

काय चुक झाली तु 

इतका कठौर झालास 

मागीतल असेल पानी …

पन पाण्यात पाहीन 

अस न्हवत म्हटल ..

कुठे गेली ती तुझी *भक्ती *

कसे पाहिलेस तु तुझे “भक्त “

आज काय “दशा “आहे त्यांची 

भक्तित रस होता पन “श्रद्धा “अपुरी 

“तुलाच “सर्वस्व मानले म्हनुन 

आज ही “वेळ “आली ….

किती ज़िव गेले 

आकांत वेदनेने …

तरी नाही दया तुजिया श्रध्येस 

मोडालास सर्व निवारा 

तरी नाही हारनार …

नव्या ऊमेदिने जगेल 

माझा महाराष्ट्र 

माझा महाराष्ट्र 

              कोंकण  _कोल्हापूर  _ सांगली _नाशिक 

  @ writers ~ सुप्रिया पडिलकर

Error
This video doesn’t exist

 सांग आवडेल का तुला……!!!

      आवडेल मला तुझ्याशी बोलायला 

प्रत्येक क्षणाला तुझ्या आठवणीत रहायला 

           सांग आवडेल का तुला ….!

  तु समोर नसताना तुझ्याशी बोलायला 

तु जवळ नसताना तूझ्याशी गप्पा मारायला

          सांग आवडेल का तुला ….!

  स्वप्नात येऊन तु माझ्या सोबत रहायला 

जग सुंदर असताना सुंदर जगात तुला पहायला 

          सांग आवडेल का तुला ….!

माझ्या शब्दांना तुझी साथ  मीळेल का मला 

  प्रत्येक  भावना तुझ्याशी शेअर करायला 

           सांग आवडेल का तुला ….!

माझ्या डोळयातल्या अश्रूंना आवर तु घालशिल का 

  सोबत माझ्या नेहमी तु राहशील का

           सांग आवडेल का तुला ….!

                                  ~ सुप्रिया पडिलकर .

ताई….

         एक माझी *ताई *

ताई माझी एक नाव तिच ”सोना” 

मी रोजच् बोली तिला ऐकना *बाळा*

तु माझी *ताई * मी तुझी ”आई”

एवढी कशी तु जगावेगळी

       माझी गोड *ताई* …!!!

– सुप्रिया पडिलकर
 

नयनि आस तुझी …..                  

*ओढ तुझी लागली 
मज नाही आवरे 

‘तो ‘धूप किरन ….

भास तुझा होता 

मन होई ‘बेचैंन ‘….

तु ‘बरसता ‘क्षनी 

स्रुष्टी होईल ‘त्रुप्त ‘ ….

नयनि आस तुझी …..!!!*

          @ सुप्रिया पडिलकर.

 thesupriyapadilkar.wordpress.com


Positivity….!!!

पहाट होते निघुन जाते ||

प्रसन्न मन करून जाते उन्हाचा प्रकाश येतो ||

          सुशोभित दिवस करून जातो अंधार येतो || 

मन मोकळया पाहुन्यांसारखा सुखशांति समृद्धि देऊन जातो ||

             हर तरेचे पक्षी येतात || 

वेगवेगळया प्रकारचे स्वर कानी पडतात || 

           म्हणुन निसर्गाचे इतिहास घडतात ||

 || ….Every Day  Is new Plance of Change Life….||

                 ~ सुप्रिया पडिलकर ~

Picnic point One day 

✍नविन ठिकानांना भेट देन मला खूप आवडत … त्या ठिकानी असलेली वेगवेगळी रचना मला *प्रत्यक्ष अनुभवायला * खूप आवडते  …… खेळन्याच वय नसल तरी देखिल खेळायला खूप आवडत …. त्याठीकानी भेटलेल्या …. *परप्रांतिय लोकानशी * मनसोक्त् बोलायला देखिल मला खूप आवडत … ती कधिही न्  पहिलेली… *माणस* ….आपल्याशी कसे वागतात …. त्या ठीकानांची नसलेली माहीती ते लोक …. स्वताच्या भाषेत कसे संगतात  …. हे देखिल मला प्रत्यक्ष अनुभवायला …मला खूप आवडत.

            आज आशाच एका नविन ठिकानी मी भेट दिली ….त्या * नक्षत्र बगिच्याची* रचना  देखिल खूप सुरेल अशी विशिष्ठ प्रकारे होती …. त्या ठिकानी असलेली 

Play Ground,  Big plant’s, Walking tracks, Flowers plant’s  आशा या ठिकाणाची रचना खूपच सुंदर होती .

         अतिशय सुंदर अस हे ठिकान होत .* Nkshatr Garden *अगदी त्या नक्षत्रा सारख खुपच छान …!!!#nkshatrGardan @gujarat

friends निसर्गातिल काही ठिकानं आपल्या खुप काही देऊन जातात त्या निसर्गाचे  असलेले निसर्गरम्यता खुप भाराउन जाते ….!!! वेगवेगळे पक्षी. फुले .झाडे .खूप आनंद देऊन जातात ….!!! 

                 @me& #Sista…..!!!

~ SUPRIYA PADILKAR 

Bharat ke vir *Abhindan*….

भारत -पाक के कश्मीर पुलावा हातसे के बाद …
भारत के *वीर अभीनंदन *….!!! के साथ घटी हुई घटना ….!!
माँ वापस बुला ले मुझे …. माँ वापस बुला ले मुझे ….

माँ तेरी कसम जान चली जाए मेरी पोल नही खोलूँगा ….
कसम खाई हैं मैने जान चली जाए पर साथ नही छोड़ूँगा ….
बार बार जयहींद के नारे लगाउंगा चिल्ला चिल्ला के बोलूँगा
आसमा से गिर गया फीर भी अपने पैरोपे खडा हुवा ….
मौत सामने खडी थी फिरभी तेरे सबुत मिटा डाला …
माँ तेरा बेटा हू …ए कभी नहीं भूलूँगा माँ कभी नही भूलूँगा …
काबीज करलिया मुझे फिरभी मैं शेर जैसा खडा था …
खून से भरा था बहुत कुछ सेहलिया.. लेकिन नही बताया नाम तेरा ….
कसम खाई है मैने तुझे कभी नही भूलूँगा माँ वापस बुलाले मुझे …
माँ वापस बुलाले मुझे ….माँ वादा किया हैं मैने कभी नही भूलूँगा ..
पुछा जा रहा था कौन _कहा से _किधर का _ फीर भी नही बताऊंगा …
पी लिय़े मैने चाय ….लेकिन केसर दूध …मिलता तो भी नही बताऊंगा …
माँ तेरा बेटा हु वापस बुलाले मुझे …. माँ तेरा बेटा हु वापस बुलाले मुझे …
माँ मुझे वापस बुलाले ….. माँ मुझे वापस बुलाले
जय हींद …🇮🇳🇮🇳🇮🇳

~ सुप्रिया पडिलकर ~

*ह्रदयांतर*

*

तात्वीक भांडण सर्वांशी होते, पण “शत्रुत्व” कुणाशीचं ठेवू नये…*

*खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम “भेद” ठेवू नये..*

*एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात “सुसंवाद” साधवा.*

*”अहंकार” हाच या सर्वाच मुळ आहे, तो विनाकारण “बाळगुन जगू” नये..*

*शेवटी “मृत्यू” हे “सुंदर, शाश्वत वास्तव”आहे,त्याचे “स्मरण” असावे,भय नसावे.*

*आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर “उरलेल्या दिवसांचा” आनंद उपभोग घेण्यासाठी याचे “स्मरण” ठेवू या.*

*आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती “जण आनंदात” आहेत याला खूप महत्व आहे.*

*” _एक हृदय” घेऊन आलोय जाताना “लाखो हृदयात” जागा करुन जाता आलं पाहिजे !_*

~ सुप्रिया पडिलकर .

~ प्रेम कहाणी ~Part -1

मित्रांनो मला सांगा… ‘प्रेम’ करणं पाप असतं का…..!!! आजच्या” २१ व्या “शतकात आंतरजातीय विवाहाला मान्यता नसलेली या Story तून दिसुन येते…!
….बरं ते जाऊदेत ,
वेळ मिळाला तर ही Story नक्की वाचा…!!!प्रेम काय असतं ,कस असतं हे या Story तिल दोघांनाही माहित नाही. पन प्रेम मात्र दोघांचंपन असतं….!!!तसे दोघेही खूप समजुतदार असतात.ओळख तशी पुर्विचिच असते.पन दोघे अनोळखिहून ओळख स्वतःची करुन घेतात.नुसतंच फोनवरति बोलन आणि Massage दोघेहि कामामध्ये स्वतःच्या व्यस्त असतात.कधि थोडासा वेळ मिळाला तर ते एकमेकांना Call करत असतं .असेच काही दीवस जातात ति , त्याच्या फोनची वाट पाहते , तो ही तिच्या फोनची वाट पाहतो. दोघांचेही एकमेकांवर खूप ‘प्रेम’ असते. त्यामुळे फोन आला की पहिला कोणी बोलाव याचा प्रश्ऩ दोघांनाही असायचा. पन मुलगा जास्त समजुतदार होता. त्यामुळे तो तिला जास्त समजुन घेऊन बोलायचा, बरं बोल तु … असच नुस्त फोनवर बोलनं असायचं,असे काहि दिवस जातात ते सकाळ संध्याकाळ सतत फोनवर बोलत असतात .बोलता -बोलता झालेल हे ‘ प्रेम’ होईल का …? पूर्ण …..!!! तुम्हांला काय वाटतं …..!!!
नंतर काही दिवसा नंतर हे दोघेही भांडतात नंतर पुन्हां गोड बोलतात .शेवटी ‘प्रेम’ दोघांचही खूप आहे.त्या दोघांनाही कळतं नसतं… की भांडताना माघार कोनी घ्यावि ती,पन मुलगा खूप समजुतदार होता. त्यामुळे तो शांत बसत होता. मुलगी थोडी जास्त बोलणारी होती …पन तेवढीच समजुतदार होती. या फोनवरच्या Contact मध्ये ते दोघेही स्वतःच्या घरच्याना विसरुन जातात. दोघेही स्वतःच्या Office मध्ये गेलेल्या दिवसाबद्दल गप्पा मारतात. असेच ते बोलत राहतात.पन अजून देखिल ते ऐकमेकांना भेटत नाही. कारण या प्रेमामध्ये त्या दोघांचा ही एकमेकांवर खूप विश्वास आहे.
एकदा असं होत की, मुलीला मागणी घालण्यासाठी अनोळखी व्यक्ति येणार आहे कळते,पन ति मुलगी लग्नाला नकार देत असते. कारण तिच्या विश्वासाचा माणूस तिच्या “लक्षात” असतो. मागणी घालायला आलेल स्थळ हे खूप मोठ घराण असत…. कारण त्यांना फक्त मुलीचि परिस्थिती नाही तर, मुलगी जास्त संस्कारी असल्यामुळे त्या मुलाच्या आई – वडिलांना मुलगी पसंद येते ,मुलालाही मुलगी आवडते .त्यात मुलगा ही चांगल्या पोस्ट वरती Government Officer असतो. दिसायला देखिल तेवढाच Handsome असतो. मुलालाही मुलगी पसंद येते .
मित्रांनो बघा….,
या वेळी त्या मुलीचा निर्णय काय असेल….!
मुलगी सर्व कहाणी तिच्या विश्वासाच्या माणसाला ती फोनवरचं सांगते …! ती बोलते मी …. काय करु .मी तुझ्याशिवाय नाही राहुशकत तु सांग मी कायं करू ््् अशी फोनवरच विचारते .ती मनाने खूप रडत असते .मुलगा म्हणतो….. काय माहित आहे ….!
तु लग्न करुण टाक…. मला अजुन खूप वेळ आहे.मुलगी पुन्हा बोलते.अरे्््् तु असं का बोलतोस मी तुझ्यासाठी आख्खं आयुष्य थांबायला तयार आहे. तु फक्त मला तुझा निर्णय सांग …! मुलगा बोलतो अगं आपली ” कास्ट ” वेगळी आहे…! तु मराठ्यांची आहेस आणि मी ब्राम्हंणाचा मुलगा आहे. मुलगी ओशाळलेल्या भावनेने बोलते मी हे तुला पहिलाच बोलले होते, तेव्हा तुच बोलला होतास की, मला मान्य आहे म्हणून….
मित्रांनो हेच असतं ना, ते “प्रेम” ज्या एका प्रेमासाठी आपण आपल्या घरच्यांना विसरतो आणि “प्रेम” फक्त ” समाजाचा ” विचार करत असतं….!!!
पन आजही दोघे ‘एकटे’ आहेत. ना ,ती मुलगी ” लग्न ” करत .नाही तो मुलगा ” लग्न ” करत. मग त्या दोघांनी ….. आता काय करावं…. एकटे रहाव की, दोघांनीही एकत्र यावं ….
तुम्हाला काय वाटतं…. Friends Comments मध्ये नक्की कळवा ….!!!

कहाणी ^गोव्याचि^आहे
अधुरी प्रेम कहानी
( लँटिन – बेरी )

~ सुप्रिया पडिलकर ~

Scl…FD…. kahi kshan …

… ! My school fd …..! माजी विद्यार्थी “रयत शिक्षण संस्था “…..!
खुप दिवसानी आपले School friends शी भेट होते आणी त्यावेली आठवतात त्या शालेतल्या आठवनी ….अस वाटत ते शालेतले दिवस पुन्हा येतिल का आपल्या ज़िवानात ….खरच खुप छान होते ते दिवस ….!
हे Friends भेटले आणी पुन्हा ते शालेचे दिवस आठवले ….!